दुसखेडा गावात दोन महिन्या पासून पिण्याच्या पाण्यासाठी भंटकती४ की.मि. होते पाण्याची वाहतूक मनवेल ता.यावल : दुसखेडा येथे गेल्या दोन महिन्या पासून पिण्याचे पाणी टंचाई जाणवत असून चार की.मी.अंतरावरुन महिलांना पाणी आणावे लागत आहे.येथील ग्रामपंचायतच्या ग्रामसेवक दोन महिन्या पासून गावात हजेरी लावली नसल्यामुळे कार्यलय बंद आहे तर येथील ग्रामस्थं १० जूलै रोजी सोमवारी गावातील समस्या घेऊन यावल प.स.कार्यलयात गटविकास अधिकारी यांची भेट घेणार आहे. येथील १७ लाभार्थीचे प्रधानमंत्री आवास योजनेतून घरकुल मंजूर असून नमुना न.८ घराच्या उतारा लाभाथ्यांना यावल येथे मागत असून ग्रामसेवक येत नसल्यामुळे ग्रामस्थांचे हाल होत आहे,दोन महिन्या पासून गावात ग्रामसेवकाने हजेरी लावली नसल्यामुळे ग्रामसेवक अभावी रहीवाशी दाखले घराचा उतारा दारीद्ररेषेच्या दाखला सह विविध प्रकारच्या कागदपत्रे करीता ग्रामस्थांना अडचणी येत आहे अभावी येथील ग्रामस्थ विविध समस्यानी त्रस्त झाले आहे.येथील पाण्याच्या पाण्याची समस्या व नवीन ग्रामसेवक ची समस्या सोडवा अशी मागणी होत आहे.
Related Posts
शंकरराव खलाणे यांचा कापडणे येथील माळी समाजातर्फे सत्कार
*नेर:* *शंकरराव खलाणे यांचा कापडणे येथील माळी समाजातर्फे सत्कार:* *नेर:* धुळे तालुक्यातील नेर येथील उद्योजक तथा धुळे जिल्हा माळी समाजाचे…
महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क छत्रपती संभाजी नगर व छत्रपती संभाजी राजे वृक्ष बँक* यांच्या संयुक्त विद्यमाने आज मोठ्या प्रमाणामध्ये वृक्ष लागवड करण्यात आली.
महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क छत्रपती संभाजी नगर व छत्रपती संभाजी राजे वृक्ष बँक* यांच्या संयुक्त विद्यमाने आज मोठ्या प्रमाणामध्ये वृक्ष…
डॉ. निकिता मराठे एम एस प्राविण्याने उत्तीर्ण मराठे कुटुंबाची वैद्यकीय क्षेत्रात भरारी
डॉ. निकिता मराठे एम एस प्राविण्याने उत्तीर्ण मराठे कुटुंबाची वैद्यकीय क्षेत्रात भरारीमुक्ताईनगर : येथील डॉ. निकिता नारायणराव मराठे यांनी वैद्यकशास्त्रात…
